पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मन

आपका मन कई विचारोंका का परिणाम है। आपका मन अतीत का परिणाम है, और अतीत से पूरी तरह मुक्त हुए बिना, एक नया, शुद्ध मन पाना संभव नहीं है। जब आप अतीत को सही तरह से देखते है वह अतीत को तुरंत तोड़ना जैसा है। लेकिन आप इसे तुरंत नहीं तोड़ सकते हैं यदि आपका मन अतीत की पकड़ में है जो कहता है, 'मैं धीरे-धीरे प्रयास करूँगा, और कुछ समय बाद इसे तोड़ दूँगा।' यह भी हमारे मन की कंडीशनिंग हि है। - जे. कृष्णमूर्ति सार्वजनिक वार्ता 5, नई दिल्ली, 4 फरवरी 1962  मन में कई विचार होते हैं, जो अनिवार्य रूप से यादों से उत्पन्न होने वाली प्रतिक्रियाएँ हैं। चूँकि यादें अतीत से जुड़ी होती हैं, इसलिए वे पिछले अनुभवों का प्रतिनिधित्व करती हैं। यदि कोई व्यक्ति अपने मन को स्मृति में मौजूद सभी पहले से संचित मनोवैज्ञानिक जानकारी से मुक्त कर सकता है, तो मन वर्तमान जीवन की घटनाओं पर ध्यान केंद्रित करने में सक्षम हो जाता है। यह पहचानना आवश्यक है कि स्मृति की सामग्री, जो अतीत में निहित है, वर्तमान जीवन की स्थितियों को संबोधित करते समय फायदेमंद नहीं है।  जब कोई व्यक्ति अतीत से संचित मनोवैज्ञानिक जानकारी, अवधारणाओं और ...

विनम्रता

इमेज
  विनम्रता हि मिळवायची किंवा जोपासायची चीज नाही. जो सद्गुण प्रयत्नपूर्वक केला जातो, जोपासला जातो, थोड्या थोड्या प्रमाणात एकत्र केला जातो, तो सद्गुण असू शकत नाही.   नक्कीच, हा एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे.   (आडात नसेल तर पोहऱ्यात कोठून येणार? पूर्वजांच्या genes मध्ये सद्गुण नसतील तर ते वारसा मध्ये येणार नाही).  एकतर तुम्ही लोभरहित आहात, मत्सरविरहित आहात किंवा तुम्ही तसे नाही आहात. आणि जर तुम्ही लोभी असाल, मत्सरी असाल, तर तुम्ही लोभरहित, मत्सर रहित काही प्रयत्नाने किंवा काही काळा नंतर होऊ शकत नाही. आपल्यापैकी बहुतेकांना हे समजणे खूप कठीण जाते, कारण आपण काळा नुसार बदलण्याचा विचार करत असतो.   आपण सद्गुण हळूहळू विकसित करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्या प्रयत्नात सद्गुणांचा खरा अर्थ हरवून बसत असतो. सद्गुण आणि नम्रतेशिवाय कोणताही माणूस अध्यात्मिक प्रगती करू शकत नाही. अध्यात्मिक चौकशी साठी नम्रता आवश्यक आहे. मी आणि अहंकार रहित अवस्थे मधील ही एक समग्रतेची भावना आहे.  कोणत्याही समस्ये पासून मुक्त होण्यासाठी सकारात्मक किंवा ...

मानवी मनाला जीवनाचे सत्य आकलन होऊ शकते काय?

आपण गेल्या वेळी भेटलो तेव्हा आपण अध्यात्मिक साधनेच्या प्रयत्नांच्या बद्दल बोलत होतो, अशा प्रयत्नातून आपल्यामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो का?  सत्य जीवन विरोधी अवस्थेत असलेल्या मनाला कोणत्याही प्रकारच्या सक्तीच्या शिस्तीने, कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीद्वारे, स्वतः वर मात करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाद्वारे त्या सत्य जीवन विरोधी आभासाचा अंत करणे शक्य आहे का? आपण असे म्हटले होते की अज्ञानी मन हे ज्ञानी बनण्याच्या प्रयत्नात असायला हवे आणि आपण असाही विचार केला होता की अंतर्मनातील मतभेद, दुःख, संघर्ष असा बदल घडवून आणू शकेल का? जर आपणास शांत जीवन जगायचे असेल तर ते आपल्याला स्पष्टपणे पहावे लागेल आणि ते अत्यंत आवश्यक आहे. मला असे वाटते की हा मुद्दा खरोखर खोलवर समजून घेणे महत्वाचे आहे की क्षुद्र मन हे त्याच्या वागण्यातून अपरिहार्यपणे स्वतःमध्ये विरोधाभास निर्माण करत असते.  सत्य जीवन हे क्षुद्र नाही. आपण आपल्या क्षुद्र मनाच्या पातळीपर्यंत सत्य जीवनास कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. पण सत्य जीवन हे खूप विशाल, खूप प्रचंड असे आहे, त्याच्या प्रमाणे सतत सावध असावे लागते. विशाल सत्य जीवन हे आप...